शांत
शांत बसण
मनात खुप काही असत
सांगण्यासारख पण...
काही वेळा शांत बसणच
बर असतं...
आपल दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातच आपल भल असतं...
एकांतात रङलं तरी चालेल
लोकांमध्ये मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असत ते आपल असल
तरी इतरांसाठी जगावच लागतं....
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment